Q:1 भारतातील पहिला खत
कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजने______. येथे सुरु
झाला?
B. सिंद्री
Q:2________ हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होय?
A. जवाहरलाल नेहरू
Q:3 राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर
कोणाची नेमणूक होते?
B. आयुक्त
उत्तरे आपण comment मध्ये नोंदवु शकता बघुया ! कोणाची सर्व उत्तरे बरोबर येतील ! उत्तरे संध्याकाळी ६.वा. वेबसाईटवर आपल्याला दिसतील.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा