Q:1 भारतातील पहिला खत
कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजने______. येथे सुरु
झाला?
A. भटिंडा
B. सिंद्री
C. कोची
D. हाजिरा
Q:2________ हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होय?
A. जवाहरलाल नेहरू
B. राजेंद्र प्रसाद
C. सि. डी. देशमुख
D. के. सी. पंत
Q:3 राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर
कोणाची नेमणूक होते?
A. महापौर
B. आयुक्त
C. गट विकास अधिकारी
D. जिल्हाधिकारी
उत्तरे आपण comment मध्ये नोंदवु शकता बघुया ! कोणाची सर्व उत्तरे बरोबर येतील ! उत्तरे संध्याकाळी ६.वा. वेबसाईटवर आपल्याला दिसतील.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा