इतिहास
भारताला जरी १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला नव्हता. २८ जानेवरी, इ.स. १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरहे मसुदा समितीचे मुख्य होते. भारतीय स्वंतंत्र्य दिवस हा भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून साजरा केला जातो , तर प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचे संविधान अमलात आले म्हणून साजरा केला जातो.
४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो स्वीकारला गेला.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा